-->
इम्तीयाज जलील हे मुंबईतुन खासदारकी निवडणूक लढणार का ? असदोद्दिन ओवैसी यांनी दिलं हा उत्तर

इम्तीयाज जलील हे मुंबईतुन खासदारकी निवडणूक लढणार का ? असदोद्दिन ओवैसी यांनी दिलं हा उत्तर

औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार सय्यद इम्तीयाज जलील यांनी मुंबई येथुन निवडणूक लढण्याची इच्छा जाहिर केल्यानंतर राजकीय वर्तुळात अंदाज्यांचा पाऊस सुरु झाला आहे. मिरा रोड येथील घडलेली घटनेचा उदाहरण देत सय्यद इम्तीयाज जलील यांनी मुंबईतुन निवडणूक लढविण्याची इच्छा जाहिर केली आहे. औरंगाबाद येथुन कोणीही उभं राहीला तर तो निवडणूक येईल असे खासदार इम्तीयाज जलील यांनी सांगितले.


१९ फेंबु्रवारी २०२४ रोजी पार्टीचे अध्यक्ष असदोद्नि ओवैसी यांचा औरंगाबाद दौरा आहे आणि या दौर्‍यावर असतांना असदोद्दिन ओवैसी यांना खासदार इम्तीयाज जलील यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, मीरा रोडवरील घटना निंदणीय होती. कोणतीही त्या लोकांच्या मदतीला आलेले नाही. इम्तीयाज जलील आणि मला सतत त्या ठिकाणाहुन फोन येत होते व फोनवर लोकांना त्यांची समस्या सांगितली आहे. इम्तीयाज जलील यांच्या मुंबईतुन निवडणूक लढण्यावर पार्टी विचार करत आहे. पार्टीच्या निर्णयानंतर ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल असे पार्टी अध्यक्ष असदोद्दिन ओवैसी यांनी सांगितले आहे.

0 Response to "इम्तीयाज जलील हे मुंबईतुन खासदारकी निवडणूक लढणार का ? असदोद्दिन ओवैसी यांनी दिलं हा उत्तर"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe